ट्राय सिरीजमध्ये ख्रिस गेलचा धमाका

Last Updated: Saturday, June 29, 2013, 11:34

टी-२० क्रिकेट स्पर्धेत वेस्टइंडिजच्या धडाकेबाज ख्रिस गेलने धमाल उडविली होती. तशीच धमाल ट्राय क्रिकेट सिरीजमध्ये उडविली आहे. गेल वादळामुळे श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला.

कॅरेबियन भूमी गाजवण्यास टीम इंडिया सज्ज

Last Updated: Thursday, June 27, 2013, 12:22

इंग्लंडमध्ये विजयाचा डंका वाजवल्यानंतर आता आव्हान असणार आहे ते `ट्राय सिरीज`मध्ये कॅरेबियन भूमी गाजवण्याचं.

धोनीच उत्कृष्ठ कर्णधार, तुलना नकोः सौरव गांगुली

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 21:06

इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद टीम इंडियाने पटकावल्यानंतर... जगभरातून कॅप्टन धोनीवर स्तुतिसुमनांचा वर्षावच सुरू झाला...

जाफर काका-पुतण्या मुंबईच्या संघात

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 20:09

2013-14 रणजी सीझनकरता घोषित करण्यात आलेल्या संभाव्य 30 क्रिकेटर्सच्या लिस्टमध्ये... वासिम जाफरसह त्याचा 14 वर्षीय पुतण्या अरमान जाफरचीही निवड करण्यात आली आहे... त्यामुळे भविष्यात काका-पुतणे एकत्र खेळताना दिसण्याची शक्यता आहे...

पार्थिव पटेल करणार शिपायाची नोकरी !

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 11:30

टीम इंडियातून डच्चू मिळालेला आणि भारतीय संघात ‘ओपनिंग बॅट्समन’ म्हणून ओळख असलेल्या पार्थिव पटेलवर आता शिपाई म्हणून नोकरी करण्याची वेळ आलीय.

तो दिवस, कपिल देव आणि १९८३ वर्ल्ड कप!

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 10:18

भारतीय लिजंडरी कॅप्टन कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने १९८३ वर्ल्ड कप फायनलमध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती... भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्ड कप जेतेपद जिंकणा-या टीम इंडियाच्या या कामगिरीला २५ जून रोजी ३० वर्ष पूर्ण होत आहेत.

आयसीसी रँकिंग : जडेजा-धवनची उंच झेप!

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 15:14

‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ घशात घातल्यानंतर भारताची आयसीसीच्या १२३ गुणांसह क्रमवारीत पहिल्या नंबरची वर्णी लागली पण त्याचबरोबर खेळाडूंनीही क्रमवारीत मोठी झेप घेतलीय.

उत्तरकाशीत लोकांचे हाल, BCCI करतेय खेळाडूंना मालामाल!

Last Updated: Monday, June 24, 2013, 19:11

भारतातली सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

मालामाल होणार टीम इंडिया, मिळणार एक कोटी

Last Updated: Monday, June 24, 2013, 18:25

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया आला मालामाल होणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, भारत आणि पाऊस

Last Updated: Monday, June 24, 2013, 08:25

योगायोग म्हणा किंवा काहीही... चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पोहोचला की पाऊस येतोच... आणि त्यानंतर भारताचा विजय ठरलेलाच...