नक्षलवाद्यांची अपहरणनीती

Last Updated: Thursday, April 26, 2012, 23:45

शेतमजूर, कष्टकरी,दबल्या पिचलेल्या वर्गाच्या हक्कासाठी पश्चिम बंगालच्या नक्षलबारी या खेड्यातून एक चळवळ सुरु झाली....आणि पहाता पहाता ती चळवळ अनेक राज्यात जाऊन पोहोचली. नक्षलबारी - नक्षलवादी असा प्रवास नक्षवादी चळवळीने केलाय.

महाराष्ट्र एक पाऊल पुढे

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 23:55

1999 च्या तुलनेत यावेळचा लेक टॅपिंग हे जास्त नियोजनबद्ध आणि जलव्यवस्थापनाच्या दृष्टीनं महत्वाचं होत.. यशवंतराव चव्हाण याच्या जन्मशताब्दी वर्षात आणि कोयना धरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्राला सर्वार्थानं वरदायी ठरलेल्या कोयना प्रकल्पाचा 4 ब हा प्रकल्प देशाला अर्पण होतोय..ही प्रत्येक मराठी मनासाठी अस्मितेची गोष्ट ठरली.

खासगीकरणातून रत्नागिरीत आंग्रे पोर्ट

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 11:45

महाराष्ट्राच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावर रत्नागिरीपासून जवळच असलेल्या जयगड किल्ल्याच्या आडोशाला खासगीकरणातून आंग्रे पोर्ट उभारण्यात आले आहे. देशातील बहुदा हा पहिलाच खासगी करणाचा प्रयत्न आहे. या बंदराचे अक्षय तृतियेला उद्घाटन करण्यात आले.

मॉडेल, मर्डर आणि मायाजाल

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 00:08

सिमरन सूद.....मायानगरी मुंबईतील एक असा सुंदर चेहरा...ज्याच्या विषयी ना फारसं कुणी ऐकलं होतं.. ना कुणी तिला फारसं ओळखत होतं..पण जेव्हा तो सुंदर चेहरा प्रसिद्धीत आला तेव्हा मृत्यूचं एक भयंकर जाळंच सर्वांसमोर आलं.

शर्यत राष्ट्रपतीपदाची

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 00:00

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी वातावरण तापायला सुरुवात झालीय.. नुकतेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस घायाळ झाली असतांनाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रपती निवडकणुकीच्या पीचवर गुगली टाकला

अग्निपंख

Last Updated: Saturday, April 21, 2012, 10:01

गुरुवारी अग्नी - 5 या क्षेपणास्त्राची गुरुवारी चाचणी यशस्वी झाली आणि अर्धं जग भारताच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आलं. अग्नी -5 चा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. अवघ्या 20 मिनिटात पाच हजार किलोमिटर अंतर पार करण्याची क्षमता अग्नी -5मध्ये आहे.

लाईफलाईनला पर्याय काय?

Last Updated: Thursday, April 19, 2012, 23:59

मुंबईच्या लाईफलाईनला पर्याय म्हणून जलवाहतुकीकडं बघीतलं जातयं. मुंबई आणि उपनगरांना समुद्र किनारा लाभल्यामुळं या पर्यायवर विचार केला गेलाय. या योजनेसाठी राज्य सरकारने प्रस्तावही तयार केला होता. मात्र इतर योजनांप्रमाणेच ही योजनाही सध्या लालफितीत अडकलीय.

कोयना लेक टॅपिंग पुन्हा सरू

Last Updated: Thursday, April 19, 2012, 20:18

कोयनेचं पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चौथ्या टप्प्यातील लेक टॅपिंगची तयारी पूर्ण झालीय. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहेत.

Exclusive- मेगा हाल

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 13:19

रेल्वे आरक्षणाला दलालांचा विळखा

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 23:39

उन्हाळ्याची सुट्टी आली आणि लोक आपल्या गावाचा तयारीला लागतात..पण गावाला जाण्यासाठी लागणारं रेल्वे तिकीट त्यांना मिळत नाही. नेमकं असं काय होतं की, रेल्वे काउंटरवरील तिकीट संपतात? असं काय होतं कि, प्रत्येक तिकीट वेटींग निघतं?